
अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका बसलेले गाव म्हणजे रामवाडी. येथील रस्ता अक्षरशः पूर्णपणे वाहून गेला होता. पाणी उतरताच रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका बसलेले गाव म्हणजे रामवाडी…. येथील रस्ता अक्षरशः पूर्णपणे वाहून गेला होता. पाणी उतरताच रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
या अनुषंगाने दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यामुळे नागरिकांना जास्त वेळ त्रास सहन करावा लागला नाही. तसेच इतर महत्त्वाची कामेही वेळेत होण्यास मदत झाली.
याप्रसंगी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.नितीन भोसले, उपअभियंता श्री.घंटे यांची उपस्थिती होती.